मुंबईचा विजय लांबला
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबईचा विजय लांबला चौथ्या दिवशी विदर्भाची कडवी झुंज मुंबई : रणजीच्या अंतिम फेरीत मुंबईचा संघ चौथ्या दिवशी विजय मिळवेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण विदर्भाच्या फलंदाजांनी…
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबईचा विजय लांबला चौथ्या दिवशी विदर्भाची कडवी झुंज मुंबई : रणजीच्या अंतिम फेरीत मुंबईचा संघ चौथ्या दिवशी विजय मिळवेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण विदर्भाच्या फलंदाजांनी…
घरासाठी अजून किती दिवस आंदोलन करायचे ? माथाडी हातगाडी कष्टकऱ्यांचा सरकारला सवाल रमेश औताडे मुंबई : माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून ” कापड बाजार कामगार नव गृहनिर्माण समिती…
अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुका आरपीआय अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोंदीवडे येथे शाखा नाम फलकाचे उद्घाटन व नूतन शाखा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.कर्जत तालुक्यात आर पी आय (आठवले)…
४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा अश्विन शेळकेचा विकेट्सचा षटकार ठाणे : अश्विन शेळकेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड पटनी इन्टरप्रायझेसने अभ्युदय बँकेचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ४८ व्या…
२०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन मुंबई : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पीसीआय एमएसएमई (पीसीआय अर्थात,…
आज १४ मार्च, आपल्या इरसाल आणि गावरान भाषेतील विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके यांचा स्मृतिदिन. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवून…
भारताचे एक नियडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने एक आयुक्तपद रिक्तच होते. आता आयुक्त अरूण गोयल यांनी पदत्याग केला आणि त्यामुळे तीन सदस्यांच्या भारताच्या निवडणूक आयोगात केवळ…
नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार ! अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे. त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं…
पुणे : जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या…
अखेर नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर झाली… अखेर भारतीय जनता पक्षाने आपली महाराष्ट्रातील पहिली लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे…