दहावीचा आज निकाल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज सोमवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज सोमवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा…
मुंबई : चार जूनला लोकसभेचे निकाल काहीही लागू देत, आम्ही एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हा मंत्र घेऊन महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे राष्ट्रवादी अजिपवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज जाहीर…
दिन विशेष श्याम ठाणेदार आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात…
शुभेच्छा अविनाश पाठक नागपूर हे शहर देशाचे हृदयस्थान मानले जाते. या शहराने देशाला खूप काही दिले आहे. आज जगातील सर्वात मोठे सामाजिक, गैरराजकीय संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची…
पुढच्या रविवार पर्यंत देशातली सर्व ५४३ लोकसभा जागांसाठीचे मतदान संपलेले असेल आणि त्या नंतर दोनच दिवसांनी, दि ४ जून रोजी, या दोन महिने लांबलेल्या, सात टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल,…
गाझातून तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले हमास : हमासने पुन्हा इस्त्रालयवर हल्ला केला आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासकडून इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असंही…
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट मुंबई : महाराष्ट्र दिवसागणिक अधिकाधीक तापू लागलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तर उष्णतेची लाट आलीय. अकोला, जळगाव ही शहरात तर सुर्यदेव इतका कोपला आहे की येथे कमाल तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. या वाढत्या…
हिमाचल प्रदेश: मला देवानेच पाठवले असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले होते हाच धागा पकडत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदींवर कडवट टिका केली आहे. “ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते…
मुंबई : पुणे जिल्हा परिषदेचे वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांचे निलंबन हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसारच असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालयातील सुत्रांनी सांगितले. डॉ. भगवान पवारयांच्याविरुध्दच्या तक्रारी…