रोज टोप्या बदलणारा माणूस पंतप्रधानपदी हवा आहे का ?
उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल नाशिक : “मोदींनी काल महाराजांचा जिरेटोप घातला, आज गांधीटोपी घातली. रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा आहे का ? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिक येथ महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे…
