वाचक मनोगत
रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे रस्त्यावर बाराही महिने खाद्यपदार्थ विकले जातात कारण खाणारांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे अशीच अवस्था असते .उघड्या…
रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे रस्त्यावर बाराही महिने खाद्यपदार्थ विकले जातात कारण खाणारांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे अशीच अवस्था असते .उघड्या…
विशेष श्याम ठाणेदार शिक्षणाची भाषा कोणती असावी यावर आपल्याकडे गेली अनेक वर्ष विचारमंथन सुरू आहे. केवळ समाजातच नव्हे तर घराघरांत यावर चर्चा सुरू आहे. चर्चा कसली वाद विवादच म्हणा कारण…
श्रद्धांजली स्वाती पेशवे दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारु शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलेल्या रामोजी फिल्म…
नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र…
अमोल मिटकरींचा घरचा आहेर मुंबई : भाजपाचे आमदार टी. राजा यांनी भिवंडीत, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाला घरचा…
मुंबई: मॉन्सूनने मुंबई, ठाणेसह महाराष्टात दमदार हजेरी लावली खरी पण आतामात्र पावसाने दांडी मारली असून सध्यातरी मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विशेषता धरण क्षेत्रात पावूस पडला नसल्याने मुंबई आणि ठाणेकरांच्या…
जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण…
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होत असून अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे.…
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदी भाजपाचा खासदार जर निवडून आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज केलाय. केलाय.…
मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १९ जून रोजी होणाऱ्या…