अवघे अश्रू एक झाहले…
सदीप चव्हाण मिशन ऑलिम्पिक आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी…
सदीप चव्हाण मिशन ऑलिम्पिक आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी…
संदीप चव्हाण पॅरिस- पॅरिसची परी भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला. ऑलिम्पिकमध्य महिलांच्या १० मीटर पिस्तुल नेमबाजीत भाकरने भारताला पहिले वहीले एतिहासिक गोल्ड मेडल जिंकून दिले. अवघ्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिक मध्ये एतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनू भाकरचे फोनवरून अभिनंदन केले. करोडो भारतीयांची मान तू आज उंचावली आहेत. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा अशा शब्दात तीला मोदींनी शुभेच्छा…
मुंबई– चाकरमन्यांसाठी खुशखबर आहे. आता गणपतीसाठी बोरवलीतून थेट रेल्वेने कोकण गाठता येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.येत्या आठ महिन्यात त्याचा फायदा राज्याला व…
जालना – येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लढायचं की पाडायचं याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज स्पष्ट केले.जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागाता आपाल नवा मानस जाहीर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा भाग होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस या विशेष मोहिमेचा…
कोल्हापूर : ‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २८८ मतदारसंघांत तयारी केली आहे. जास्तीची तयारी सरकार येण्यासाठी उपयुक्त ठरते,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भाजपने सर्व २८८ मतदारसंघांत निरीक्षक नियुक्त केले…
शीव उड्डाणपूल वहातुकीसाठी बंद मुंबई : येत्या एक ऑगस्टपासून आपण मुंबईच्या दिशेने येणार असाल तर सायनला टाळा. कारण एक ऑगस्टपासून येथे ट्रॅफीक जाम होणार आहे. शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे. या…
भाईंदर : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती मातीच्या अथवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या असाव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेनेही या आदेशांची अंमलबजावणी करत मूर्तिकार व गणेशमूर्ती विक्री…
ठाणे – ठाणे ते कर्जत, कसारा, बदलापूरला जाण्यासाठी पुरेशा लोकल फेऱ्या नसल्याने ट्रान्सहार्बरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यामुळे ठाणे स्थानकावरून अतिरिक्त…