वसई न्यायालयाला नवीन जागा मिळणार?
विरार : वसई न्यायालयात हजारो खटले प्रलंबित असल्याने येथे पक्षकारांसह वकील, पोलिसांची नेहमी गर्दी असते. विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन जागा मिळावी, यासाठी वसई न्यायालय इमारत समितीच्या सदस्यांनी रविवारी…
विरार : वसई न्यायालयात हजारो खटले प्रलंबित असल्याने येथे पक्षकारांसह वकील, पोलिसांची नेहमी गर्दी असते. विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन जागा मिळावी, यासाठी वसई न्यायालय इमारत समितीच्या सदस्यांनी रविवारी…
आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा अनिल ठाणेकर ठाणे : कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय केळकर…
अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी…
ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ,…
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांत 100% अनुदानावर (मोफत) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान राबविण्यात येत आहे. लाभाचे स्वरुप :- या योजनेंतर्गत अनुसूचित…
मुंबई : यंदा गौरी-गणपतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस वितरीत करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. मात्र, त्यासाठी १८ जुलै रोजी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील ३०० जणांच्या मनुष्यबळाच्या आणि या कामासाठी मागील…
नौदलातर्फे मानवंदना अशोक गायकवाड मुंबई : आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवारी महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका…
नवी मुंबई : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात साजरा करणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या जन्मगावी प्रेरणादायी…