Month: August 2024

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार प्रशासन लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्याची पार्श्वभूमी आहे. या संकल्पनेनुसार शासन आणि प्रशासन सदैव लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येथील जिल्हा…

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची बँकेबाहेर गर्दी; पैसे मिळाल्यानं आनंद !

भिवंडी- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भिवंडी शहरातील अजूनही…

नवी मुंबई येथे धुरकट वातावरण, रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषण पुन्हा सुरू !

नवी मुंबई : पावसाळ्यात पावसाच्या शिडकाव्याने वातावरण स्वच्छ होते, मात्र आता पावसाची उघडीप सुरू असून वाशी सेक्टर २६ येथे पुन्हा धुरकट वातावरण पसरून दर्प वास सुटला होता. त्यामुळे एमआयडीसीमधील रासायनिक…

संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन

रमेश औताडे   मुंबई : गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक व अर्थकारणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटनेने नवी मुंबईत एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले…

पत्रकाराच्या मुलीने फडकाविला भुवन शाळेचा तिरंगा

राजीव चंदने   मुरबाड : भारतिय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन देशभर जल्लोषात साजरा होत असताना, मुरबाड शहरासह तालुक्यातही धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये इयत्ता 10 वी ,…

शिवसेना उपनेते व आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मुन्नाभाई यांचे सहकार्य दीपक शर्मा, अनिल शर्मा, शिवा सिंग, विशाल बाबू आणि संजय सुतार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा आणि फ्रेम…

विकसित भराताचा स्वातंत्र्य दिन

पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकावतील तेव्हा तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल. सलग अकराव्यांदा झेडा फडकावण्याचा मान मिळवणारे मोदी…

वंदे मातरम : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र

आपल्या स्वातंत्र्याला आज ७७ पूर्ण झाली आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याचा बीज मंत्र वंदे मातरम हे गीत होते. स्वातंत्र्य लढ्यात…

भारतीय स्वातंत्र्याची ७७ वर्ष

आज आपण आपल्या देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजच्याच दिवशी ७७ वर्षापूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त झाला. त्यापूर्वी आपल्या देशावर…