मोरबे धरणामधील जलसाठा ९० टक्क्यांवर
नवी मुंबई : जलसंपन्न शहर म्हणून किर्ती असलेल्या नवी मुंबई महापालिकेत मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणीकपात करावी लागली होती. परंतु मागील काही दिवसात झालेल्या…
साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार!
डोंबिवली : घरकाम करणा-या नोकराने आपल्या तीन साथदारांसह घरफोडी करून साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या गुन्हयातील तीघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले…
यकृत देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान
रमेश औताडे मुंबई :पहिली बेटी धनाची पेटी , आई वडिलांची जास्त काळजी मुलगीच घेत असते , मुली शिवाय घराला घरपण नाही , असे कौतुक मुलींचे केले जाते ते खरेच…
केंद्रशासित प्रदेशातील मद्य साठ्याची महाराष्ट्रात विक्री
१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त योगेश चांदेकर पालघरःराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर व डहाणू येथील भरारी पथकांनी मोखाडा तालुक्यातील नीळमाती येथे कारवाई करून विदेशी मद्य, बियरचा साठा व…
नौपाडा प्रभागातील अनियमित पाणीपुरवठयाबाबत ठाणे पालिका पाणीपुरवठा कार्यालयावर धडक
ठाणे : गेले दोन महिने चरईतील काही भाग तसेच भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी, तबेला भाग येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा खूपच अनियमित व कमी दाबाने होत असल्याने स्थानिक नागरिकांची खूपच…
जमिनीच्या वादातून सरपंचानेच दिली जीवे मारण्याची ‘सुपारी’,
मुख्य आरोपींना अटक; तीन जण फरार – पो. नि. बाळासाहेब खाडे अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख याने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी देत दोघांना…
भारत सरकारतर्फे प्रदीप नलावडे यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती
मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधीक्षक व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप भगवंतराव नलावडे यांची यूनियनच्या शिफारशीनुसार भारत सरकारने मुंबई पोर्ट…
अवयवदानासंबंधी गैरसमज दूर करण्यासाठी जीवनविद्या मिशन मैदानात
वाशी रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात भव्य मानवी साखळीचे आयोजन मुंबई : भारतात दरवर्षी ३ ऑगस्ट या दिवशी अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. तर १३ ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयवदान…
ठाण्यातील वाहतुकीला कोंडीचे ग्रहण
ठाणे : उपनगरीय रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा ताण आल्याने अनेकजण सुरक्षित प्रवासासाठी किंवा अंतर्गत प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला प्राधान्य देतात. परंतु गेल्याकाही दिवसांपासून खड्डे, वाहतुक बदल आणि पोलिसांकडून अपुरे नियोजन यामुळे जिल्ह्यात…
