अर्थसाह्याची ‘मुद्रा’ उमटायची तर…
परामर्ष हेमंत देसाई उद्योग सुरु करण्यासाठी प्रारंभिक भांडवल नसलेल्यांना ‘मुद्रा’ योजना कर्ज पुरवते. 2015 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 18 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.…
परामर्ष हेमंत देसाई उद्योग सुरु करण्यासाठी प्रारंभिक भांडवल नसलेल्यांना ‘मुद्रा’ योजना कर्ज पुरवते. 2015 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 18 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.…
मालवणच्या किनाऱ्यावरील राजकोट या अगदी लहान किल्ल्यावर उभा केलेला छत्रपती शिवरायांचा 36 फुटी पुतळा अचानक कोसळल्यापासून, जे राजकीय वादळ महाराष्ट्रात उठले आहे, ते शमवण्यासाठी माफी मागून माफी मागण्याचे सत्र सुरु…
नवी मुंबईत फ्लॅट घोटाळा हस्तांतर न करता घरे हडपली महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबई : नवी मुंबईमध्ये म्हाडाच्या तब्बल ७९१ घरांवर बिल्डरांनी दरोडा टाकला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही घरे म्हाडाला हस्तांतरीत…
कोल्हापूर : आज आपल्या देशामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत. युवा पिढीने यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यायला हवा. सहकारी संस्था बळकट करण गरजेचं असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू यांनी केले. राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर…
पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी लवकर उठता तर उपकार करता का असा सवाल अजित पवार यांना केला होता त्यावर आज अजित पवारांनी पलटवार केला. राजकीय टीका टिपण्णी टाळून आपण केवळ विकासावरच बोलायला पाहिजे. काहीजण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं…
प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका लातूर : मराठ्यांना माझे सांगणे आहे की, यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे भागुबाई नव्हते, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज व्ही एस…
पुणे : देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत. त्यांना आम्ही शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. मराठेच मराठ्यांच्या अंगावर ते सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत, अगदी आरक्षणाबाबत…
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झाली नाही, असा आपल्या घरवापसीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये आपला प्रवेश…
ठाणे : एका घरामध्ये एक कुटुंब सुखी होण्यासाठी आपल्या सरकाने जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या सरकारने घेतलेले नाहीत. मी अपॉइंटमेंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही. पुर्वी एसटी हात दाखवून थांबवली जात तसेच माझे आहे. मला कोणी भेटले…
कल्याण : गणशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. परंतु, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. या खड्डे मार्गातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आठ ते दहा फूट उंचीचा गणपती नेताना मोठी कसरत…