Month: October 2024

कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बदल्या केल्या आहेत. हे…

माथेरानकर विधानसभेला प्रस्थापितांना देणार धक्का

माथेरान : विधानसभेच्या निवडणुकांचा ज्वर आता हळूहळू जोर धरू लागला असून माथेरानमध्येही त्याचे वारे आता फिरू लागले आहे परंतु यावेळी माथेरानकर कोणाला साथ देणार हे मात्र अजूनही बोलत असतात व…

मुंबईत ९ वर्षांत १९ गोळीबाराच्या घटना

मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असताना या वर्षभरात मुंबईत राजकीय हत्या अथवा गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्यात अभिनेता सलमान खानच्या घरावरील हल्ला, घोडपदेव येथील…

बाबा सिद्दिकींच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी टोलमाफी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी मुंबईच्या सीमेवर हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कळवा येथील डॉ.…

मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री…

जुनी पेन्शन योजना लागू करा – मारुती विश्वासराव

अनिल ठाणेकर मुंबई : २००४  पासून भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,  अशी आपली मागणी आहे. सभेचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर…

ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक म्हसवेकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. आज सायंकाळी त्यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यु.एस.ए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार होते. त्यांच्या पार्थिवावर…

मविआकडून गद्दारांचा पंचनामा !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या अडिचवर्षातील सरकारने केलेल्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल करण्याकरीता महाविकास आघाडीतर्फ आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…

शहीद झाल्यानंतर भेदभाव का?’

नाशिकमध्ये अग्निवीरांच्या बलिदानावर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल नवी दिल्ली : नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शहीद झाल्यानंतर भेदभाव…