साईबाबांना नाकारणे हे धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती आहे – जितेंद्र आव्हाड
अनिल ठाणेकर ठाणे : मानवता, करुणा आणि एकता ही शिकवण देणाऱ्या साई बाबांना धर्माच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची खरंच कीव येते. साईबाबांना नाकारणे हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे…
