थंडीच्या आगमनाने उबदार कपड्यांना मागणी
नवी मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.…
नवी मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.…
नवी मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून समुद्रातील तापमानही कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे. परिणामी,…
मुंबई : ट्रेडबाइनरी या आघाडीच्या टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग कंपनीने रोटरी क्लब मुंबईशी हातमिळवणी करून ठाण्यातील पुराणिक कॅपिटल परिसरात एका रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. सामुदायिक सेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेला…
लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळ राबविणार निविदा प्रक्रिया मुंबई : जीटीबी नगरमधील शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मार्चमध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र या…
माथेरान : माथेरानच्या मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारांच्या बाजूला केलेल्या अतिक्रमणांमुळे सफाई कामगारांना कचरा उचलण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कचरा तसाच पडून आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता…
पराभूत झाला तरी, संपूर्ण ताकदीने नडला ! पनवेल : राज भंडारी उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 60,000 पेक्षा अधिक मते असताना, चार महिन्यातच उरणमध्ये जोरदार मुसंडी मारून एकट्या…
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात इतका प्रचंड विक्रम विजय महायुतीने मिळविला आणि अवघा आसमंत गुलालाने असा रंगून गेला
मुंबई : महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले…
मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी येथे ४२ जागांची आवश्यकता आहे. तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील…