वाढतेय बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या
टीआयएसएसच्या ताज्या अंतरिम अभ्यास अहवालानुसार मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत आहे. काही राजकीय संघटना व्होट बँकेच्या राजकारणासाठी या अवैध स्थलांतरितांचा वापर करत…
