Month: November 2024

भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे

थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची १५ नोव्हेंबर रोजी ४२ वी पुण्यतिथी होती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी…

पत्रकारिता देश व समाज घडविण्याचे मोठे माध्यम

आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे.त्यामुळे पत्रकारितेला “चौथास्तंभ” ही उपमा दिली आहे.जागतीक हालचाली, कळत-नकळत घटना,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण हालचाली किंवा माहिती १४० कोटी…

फुग्याला टाचणी

  भारतात मजबूत सरकार आहे. धोरणांमध्ये सातत्य आहे. युद्धांचा वेग मंदावला आहे. जीडीपी वाढत आहे. व्याजदर वाढणे थांबले आहे. कच्चे तेलाचे भाव आटोक्यात आहेत. भांडवलदारांचे लाडके डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष…

सोन्याच्या साठ्याचे आगळे अर्थकारण

देशाचा सोन्याचा साठा हुशारीने वाढवावा आणि सुरक्षित ठेवावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये निधी व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक सातत्याने सोन्याची खरेदी करत होतीच, परंतु त्याच वेळी बाहेरील देशांमध्ये ठेवण्यात…

८ दिवसात सरकार बदला,  नशिब बदलतो- उद्धव ठाकरे

 मालेगाव : शेतकऱ्यांना परत एकदा मी कर्जमुक्त करुन दाखवणार म्हणजे दाखवणारचं असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच सोयाबीनला हमी भाव देणार आहे. त्यामुळं आठ दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी…

भाजपाच्या बटेंगे-कटेंगेला अजित पवारांचा विरोध

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बटोंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. योगी आदित्यनाथांच्या या विधानाला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी जाहीर विरोध केला…

पावसात सभा घेतली की जागा जिंकून येतेच – देवेंद्र फडणवीस

सातारा : २०१९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तत्कालीन शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे मोदी लाट असतानाही उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला  होता. त्या सभेची आजही राज्यात चवीने चर्चा केली जाते. दरम्यान, आज शरद…

पावसात भिजलो की निकाल चांगला लागतो- शरद पवार

इचलकरंजी : महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो अशी मिश्कील टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर…

भर पावसात दोन सभा… पाऊस कुणाला पावणार ?

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन महाराष्ट्रातील दिग्गज नेते. या दोघांच्या सभेला पावसांनीही आज हजेरी लावली. इचलकरंजीत शरद पवारात तर साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. या…

 राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे;

 मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया डोंबिवली –भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांना गुरुवारी मानपाडा पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केल्याच्या विषयावरून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील संतप्त…