Month: November 2024

निवडणुकीनंतर बिहार प्रयोगाला मूठमाती

गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे चित्र होते; परंतु भाजपने कमी जागा असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जात…

ट्रम्प यांच्या विजयाचा भारतात ‌‘ॲपल‌’ला डोस

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेतच नव्हे, तर संपुर्ण जगात अनेक बदल पहायला मिळत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा असेल तो चीन आणि अमेरिका यांच्यातील वैर. यापुढे ते आणखी तीव्र…

इतर वेळेच्या फटाके बाजीवर देखील बंदी घाला

फटाके आणि दिवाळी हे समीकरणच आहे. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात त्यामुळे वायू प्रदूषण तर होतेच पण त्यासोबतच ध्वनी प्रदुषण देखील होते. फटाक्यांचे केवळ इतकेच दुष्परिणाम आहेत असे…

वसंतराव देशपांडे : राजकीय पत्रकारितेतील खरे ‘दादा’!

मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून १९६२ पर्यंत राहिले. तत्पूर्वी मोरारजी देसाई हे मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणजे १९५६ सालापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे…

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, मात्र त्यातील कपडे चोरू नको

उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला धाराशिव : आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग औसा येथे हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. याचा संताप उद्धव ठाकरेंनी लोहारा येथील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करीत…

महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा ‘मेगा प्लॅन’

राहुल गांधीसह, प्रियंका,खरगें, पायल, रेवंता रेड्डी, सिद्धरामय्यांच्या सभा मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी काँग्रेसने मेगाप्लान आखला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत  कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा…

नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली

स्वाती घोसाळकर मुंबई: भाजपचा विरोध झुगारुन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. एन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिक यांचा जामीन रद्द…

मविआ देणार महिलांना खटाखट दरमहा ३ हजार

राहुल गांधींचे गोंदीयात वचन गोंदिया : देशातील काही उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानीच्या…