Month: December 2024

वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई_: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आका असणा-या वाल्मिक कराडला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून…

मुरबाड रस्त्यावरील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने…

अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस…

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची ‘पॉवरफुल’ कामगिरी 

केंद्राकडून मिळाली २६० कोटींची प्रोत्साहनपर रक्कम मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम…

नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती…

मालेगावत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई : मालेगाव हे व्होट जिहाद, लँड जिहाद केंद्र असल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार  किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे सर्व तपास यंत्रणांच्या रडारवर मालेगाव शहर आले…

वातावरण निवळणार, थंडी वाढणार

मुंबई : राज्यात थंडीचा जोर कमी झालाय असं वाटत असताना आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे…

मी काकी वैद्य यांचा चिरंजीव…!

मी विजयकुमार दत्तात्रय वैद्य, जव्हारच्या खालसा संस्थानिक काकी वैद्य यांचा चिरंजीव”, अशी ओळख करुन देणारे जव्हार, ठाणे, चेंबूर, सांताक्रूझ मार्गे बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात आपली कर्मभूमी बनविणारे ज्येष्ठ…

दूरगामी निवाड्यांचे वर्ष

पान १ वरुन एखाद्या दोषीला उच्च न्यायालयाने तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा तीन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असल्यास उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. ‌‘आयपीसी‌’मध्ये…

चुकीची दुरुस्ती

  भारतात शिक्षण क्षेत्रात जेवढे प्रयोग केले जातात, तेवढे प्रयोग अन्य कोणत्याही क्षेत्रात केले जात नाही. विद्यार्थ्यांना जणू गिनिपिग म्हणून पाहिले जात असते. विद्यार्थ्यांना गृहीत धरून प्रयोग केले जातात. एका…