Month: January 2025

माती नसल्याने ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत अर्भकांचा दफनविधी बंद !

ठाणे शहरातील मध्यवर्ती  स्मशानभूमीमध्ये मातीचा पुरवठा करण्यात येत नसल्याने येथे अर्भकांचा दफनविधी करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसात येथे दफनविधी सुरू न केल्यास ठामपा मुख्यालयात आंदोलन छेडण्याचा…

नमो चषक क्रीडा महोत्सवाला राष्ट्रीय विक्रमवीर आणि

आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांची भेट भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार…

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत ५ बांगलादेशी नागरीकांवर कारवाई

कल्याण मधील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलीसांची कारवाई कल्याण : पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ ३ कल्याण हद्दीत सुरु असुन पोलीस…

कोळसेवाडी पोलिसांचे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

कल्याण : कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वेलर्स असोसिएशन व व्यापारी यांची  बैठककल्याण पूर्वेतील प्रसाद हॅाटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

अशोक गायकवाड रायगड : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय…

संकटसमयी तत्पर जीवनदूतांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्प – मंत्री भरत गोगावले

अशोक गायकवाड रायगड : मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार…

डॉ. संदीप माने, मनोज सानप डॉ.अविनाश भागवत यांची ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ म्हणून राज्यस्तरीय निवड

अशोक गायकवाड ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने *उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्या ठाणे जिल्हा समन्वय समितीस तसेच आपल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, सरचिटणीस तथा जिल्हा…

अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच देश सुरक्षित आहे

 रमेश औताडे मुंबई : शौर्य चक्र पदक विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे यांची अतिरेक्यांबरोबर झालेली लढाईची कथा प्रेरणादायी होती. अशा सैनिकांच्या बलिदानामुळेच आमचा देश सुरक्षित आहे. यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त…