सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक
मुंबई : सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक असणार आहेत. राज्याचे नवे पोलिस महासंचालक पदावरील त्यांची नियुक्ती शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. ते १९९० च्या बॅचचे वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा…
आजची रात्र शेवटची असेल…
मुंबई : उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची बुलंद तोफ असणाऱ्या खासदार संजय राऊत यांना बुधवारी एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराबाहेरील धुळीने माखलेल्या कारवर राऊत यांना आजची रात्र…
रिपब्लिकन पक्षाला मुंबईत १२ जागा
भाजपा, शिंदेंची शिवसेना प्रत्येकी ६ जागा देणार ० रामदास आठवलेंची नाराजी दूर मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत अखेर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नाराजी दुर करण्यात महायुती यशस्वी ठरले…
अर्जुन एरिगैसीचीऐ तिहासिक कामगिरी
फिडे वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कास्यपदक दोहा (कतार) : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याने फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकत जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा उंचावला आहे. याच स्पर्धास्थळी काही दिवसांपूर्वी झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस…
मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा!
जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या! स्वार्थपरायणपरा उपकाराची कुणा आठवण? ‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;कविवर्य भा.रा.तांबे यांनी १९३५ साली म्हणजेच ९० वर्षापुर्वी…
मागे वळून पाहताना…
मागे वळून पाहताना… २०२५ हे वर्ष आपला पसारा आवरुन निरोप घेत आहे. मात्र त्याच्या पोतडीत बऱ्या-वाईट स्मृतींचे मोठे गाठोडे आहे. हसू आणि अश्रूंचे गहिरेपण निमुटपणे सावरत अस्ताला जाताना ते काहीसे…
वादाशिवाय साहित्य संमेलन व्हावे!
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा येथे मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली…
निवासी मालमत्तांच्या विक्रीत घट
घरांच्या वाढत्या किमती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्थिरतेमुळे 2025 मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये निवासी मालमत्तेच्या विक्रीत 14 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म असणाऱ्या ‘ॲनारॉक’ने प्रसिद्ध…
आहार नियंत्रणात वेळ वाया…
आहार नियंत्रण केले तर वजन कमी होऊ शकेल, वजन कमी झाले तर शरीरात चपळता येईल, उत्साह वाढेल आणि एकंदरीतच स्वास्थ्य चागले राहील असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु एका…
