तिरंगी लढत पटनायक बाजी मारणार?
राज्यरंग नवीन महाजन जागावाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दलाची युती तुटली. येथे काँग्रेसनेही उमेदवार दिले असले, तरी खरी लढत भाजप आणि बीजू जनता दलामध्ये होणार आहे. दलबदलूंना येथे…
राज्यरंग नवीन महाजन जागावाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दलाची युती तुटली. येथे काँग्रेसनेही उमेदवार दिले असले, तरी खरी लढत भाजप आणि बीजू जनता दलामध्ये होणार आहे. दलबदलूंना येथे…
विशेष श्याम ठाणेदार आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे सतरावे वर्ष आहे. सलग सतरा वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली सतरा वर्ष केवळ…
‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ने ‘शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.’ या कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. त्यामागे देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याचा विचार आहे. या योजनेसाठी टाटा समूहाची कंपनी ‘टाटा…
आपण देशात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो तेंव्हा म्हणजे शनिवार व रविवारच्या उत्तर रात्री पश्चिम आशियावरील युद्धाचे ढग अधिक गडद झाले. इराकच्या भूमीवरून साडे तीनशे…
नागपूर- मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात पत्रकारांशी…
ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे वाहन…
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत असून गेल्या महिन्याभरात धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले. येथील बांधकामांची संख्या एक…
पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट…
मुंबईत दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा बुधवार कमालीचा वैतागाचा ठरला. ऊन्हाचा पारा 42 पार झाल्याने अंगाची काहीली होत असतानाच एन दुपारी बत्तीगुल झाल्याने ठाणेककरांचे अक्षरशा हाल…
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय अपरिहार्यतेमुळे आगामी काळात राजकीय आघाड्या ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि भाजपासह महायुतीत जोडले जाणारे पक्ष, यासंदर्भात…