Author: bittambatami.com

जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेच्या मुखाच्या कर्करोगाची कमांडो मोफत शस्त्रक्रिया यशस्वी !

ठाणे : तंबाखू खाणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगून देखील तंबाखूची सवय सोडत नाहीत. मात्र याचा विपरीत परिणाम होऊन, मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने, सर्वसामान्य…

नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची फलनिष्पत्ती सादर करा – एम देवेंदर सिंह*

अशोक गायकवाड     रत्नागिरी :नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची भौतिक, आर्थिक उद्दिष्ट, झालेले साध्य आणि फलनिष्पत्ती शासनास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात…

सुट्टीच्या दिवशी नमुंमपा कर संकलन केंद्रात 10 कोटी 19 लक्ष मालमत्ता कर जमा

नवी मुंबई : सन 2024-2025 वर्षातील पहिल्या सहामाहीची मालमत्ता कर देयके भरण्याचा अखेरचा दिनांक 30 जून रोजी रविवार असल्याने व त्यापूर्वीही 29 जून रोजी शनिवारची कार्यालयीन सुट्टी असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात…

शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र सुधारणा करा-आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड     नवी मुंबई : सेक्टर १६ वाशी येथील नमुंमपा शाळा क्रमांक २८ मध्ये अचानक भेट देत तेथील कामकाजाची व सेवांची बारकाईने पाहणी केली आणि शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र…

सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल

ठाणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम…

युवा बॅडमिंटनपटू अनुश्रीचे दुहेरी यश..

मुंबई : जुहु येथील श्रीमती रामदेवी शोभराज बजाज आर्य विद्या मंदिर‌ शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेली युवा बॅडमिंटनपटू अकरा वर्षीय अनुश्री शिरीष मोडलिंबकरने विलिंग्डन जिमखाना ,खार रोड येथे संपन्न झालेल्या…

वस्ताद पाटील यांंना शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांना त्यांनी गेल्या ३० वर्षात क्रीडा (कुस्ती) , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या…

विरार रेल्वे स्थानकात थरार, रेल्वे पूलावर महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

विरार : आरती यादव हत्या प्रकरण ताजे असतानाच विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर २७ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला…

कात्रज उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये- मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. ०३ : पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंत सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला वर्ग केले…

मुंबई गोवा महामार्गाला नजर लागली कुणाची ?

२८ जुलै रोजी एआयएमआयएम करणार होमहवन     रायगड : गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत नसल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच एआयएमआयएमच्या वतीने…