Author: bittambatami.com

रविवारी ठाण्यात होणार एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा

ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी येत्या रविवारी ७ जुलै रोजी समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम ठाण्यात स्टेशन रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता…

युवा बॅडमिंटनपटू अनुश्रीचे दुहेरी यश..

मुंबई : जुहु येथील श्रीमती रामदेवी शोभराज बजाज आर्य विद्या मंदिर‌ शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेली युवा बॅडमिंटनपटू अकरा वर्षीय अनुश्री शिरीष मोडलिंबकरने विलिंग्डन जिमखाना ,खार रोड येथे संपन्न झालेल्या…

वस्ताद पाटील यांंना शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांना त्यांनी गेल्या ३० वर्षात क्रीडा (कुस्ती) , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या…

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचे समजते

ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप, चौकशीची केली मागणी ठाणे : सीईटी आणि नीट परिक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी…

विरार रेल्वे स्थानकात थरार, रेल्वे पूलावर महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

विरार : आरती यादव हत्या प्रकरण ताजे असतानाच विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर २७ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला…

मुरबाड मधिल शेकडो जल जीवन मिशनच्या योजना चालतात आकड्यावर महावितरण अनभिज्ञ.

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या सुमारे दोनशे जल जीवन मिशन च्या योजना अंमलात आणल्या असल्या तरी त्यातील शेकडो योजना या महावितरणच्या…

कात्रज उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये – मंत्री रवींद्र चव्हाण

  मुंबई, दि. ०३ : पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंत सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला वर्ग…

रघुनाथ स.गोलवड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

पालघर : जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी बहूल तालुक्यातील मेढा या गावचे सुपूत्र रघुनाथ सखाराम गोलवड हे अत्यंत हालाखीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेवून पोलीस दलात रुजू झाले. रघुनाथ गोलवड…

मुंबई गोवा महामार्गाला नजर लागली कुणाची ?

२८ जुलै रोजी एआयएमआयएम करणार होमहवन     रायगड : गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत नसल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच एआयएमआयएमच्या वतीने…