कर्जउभारणीचा वाढता बोजा
भारत आज जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षणक्षमता, सामाजिक कल्याण योजना आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव या सर्व बाबींमुळे देशाच्या विकासाचा वेग अधोरेखित…
भारत आज जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षणक्षमता, सामाजिक कल्याण योजना आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव या सर्व बाबींमुळे देशाच्या विकासाचा वेग अधोरेखित…
नैसर्गिक वारशाचे संरक्षण आवश्यक पृथ्वीवरील जीवन आपल्या कल्पनेपेक्षा खूपच गुंतागुंतीचे आणि गूढ आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी महान स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी प्रत्येक सजीव वस्तू ओळखण्याचा आणि त्यांना नावे देण्याचा…
इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे पावणे दोनशे वर्ष राज्य केले. या पावणे दोनशे वर्षांत त्यांनी आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार केले. इंग्रजांच्या याच अन्याय अत्याचाराच्या विरोधात लाखो ज्ञात अज्ञात देशभक्त बांधवांनी लढा…
येत्या काळात बुलियन मार्केटमधील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार महागाई, सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि फेडरल रिझर्व्ह धोरणे यासारख्या प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ॲक्सिस बँकेतील २३ वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे वृत्त आज प्रसारित झाले आहे. ॲक्सिस बँकेत द्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.…
पूर्वी फॅशन बदलायची ती कधीतरी दोन चार वर्षांनी आणि उत्सुक लोकाना कपड्यांची फॅशन कळायची ती सिनेमातून आणि मग त्यानुसार शिंप्याकडून कपडे शिवून घेतले जात. आजची दुनिया तयार कपड्यांची आहे. आकार…
फेब्रुवारी मार्च महिना म्हटलं की परीक्षांचा हंगाम. दरवर्षी याच दोन महिन्यात परीक्षा होतात. दहावी बारावी या बोर्डाच्या परीक्षाही याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षाही याच…
अलिकडच्या काळात अर्थनगरीमध्ये प्रत्ययाला आलेली काही तथ्ये अधिक महत्वाची आहेत. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा सोने-चांदी महागाईला जास्त जबाबदार ठरतात, हा असा पहिला महत्वाचा साक्षात्कार म्हणता येईल. दरम्यान, काही कंपन्यांचा ‘एआय’संदर्भात होणारा खर्च…
रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. आज मात्र माता भगिनींची अब्रू लुटणारे हजारो नराधम न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप…