Category: विशेष लेख

…अखेर प्रियांका मैदानात

विश्लेषण राही भिडे …अखेर प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्याच! त्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसच्या महासचिव आणि कथित संकटमोचक प्रियांका गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या दहाव्या सदस्य आहेत.…

देशी वृक्षांची लागवड करा

मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती आणि टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड…

राजापूर एस.टी.डेपो समस्यांतून प्रवाशांची सुटका कधी होणार ?

वाचक मनोगत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मोठा तालुका आहे.तालुक्यातील दळणवळण व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारावर अवलंबून आहे. आगाराची व्यवस्था पाहण्याकरता आगार व्यवस्थापक, प्रवाशांच्या गाड्या वेळेवर सोडण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत.…

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

आज २६ जून, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. आजच्याच दिवशी १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे…

सावधान! कोणत्याही नशेच्या आहारी जाणे घातकच

दरवर्षी २६ जूनला जगभर आंतरराष्ट्रीय नशा निरोधक दिवस साजरा केल्या जातो.नशेली वस्तुंचे निवारण व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ ला एक प्रस्ताव पारित केला व त्या अनुषंगाने…

धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा

विश्लेषण किशोर आपटे शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा! नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल ते करत कायदा संविधान…

भाव रोखण्यासाठी तूर आणि हरभरा डाळीच्या साठ्यावर बंधने

देशात डाळींच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने एक आदेश जारी करून तूर आणि हरभरा डाळीवर साठा मर्यादा लागू केली आहे. यामुळे डाळींच्या साठेबाजीला…

आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले

आज २५ जून, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४९ वर्ष पूर्ण झाली. बरोबर ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी देशात…

जी-7 मधील भारताच्या सहभागाचे ‘फलित’

विश्वसंचार – प्रा. डॉ. विजयकुमार पोटे जी-7 परिषद भारत-पश्चिम-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) सारख्या ठोस पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. नुकतेच या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे…

साहित्याचा सन्मान !

ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारांकडे पाहिले जाते. यंदा या पुरस्कारांमध्ये २१ इतर भाषिक तर दोन मराठी साहित्यिक आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे…