Category: विशेष लेख

नैराश्य घालवण्याचा एक नवा मार्ग…

काहीतरी नवीन… श्याम तारे नैराश्य ज्यांना सतावते त्याचे जीवन कठीण होते आणि त्यातून मार्ग म्हणजे मनोविकार तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधे घेत राहणे हा एकच असतो. नैराश्य कोणत्याही कारणाने…

आंतरराष्ट्रीय योग दिन

आज २१ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत २१ जून हा दिवस…

कसे आहेत तुमचे खासदार?

अर्थनगरीतून ॲड. शिवाजी कराळे निवडणुकांमध्ये उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करता धनदांडगे आणि बाहुबली उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. खेरीज त्यांची संपत्ती, मालमत्ताही सातत्याने वाढताना दिसत आहे. राजकीय, सामाजिक…

‌‘महिंद्रा‌’ने टाकले ‌‘टाटा मोटर्स‌’ला मागे

महिंद्रा अँड महिंद्रा‌’च्या नावावर एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील या ऑटोमोबाईल कंपनीने ‌‘टाटा मोटर्स‌’ला मागे टाकले आहे. ‌‘महिंद्रा अँड महिंद्रा‌’ आता बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत देशातील…

टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या भावात 81 टक्के वाढ

गेल्या वर्षभरात महागाई सातत्याने वाढत आहे. अन्नधान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या दरात 81 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या घाऊक भावात…

योग म्हणजे फक्त आसन नव्हे!

आधुनिक युगात योगशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार झालेला आपल्याला पहायला मिळतो. लोकांना आपल्या शरीराची मर्यादा ओलांडून आसन करण्याचा व सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करण्याचा मोह आवरत नाही; परंतु…

वादळ पुन्हा घोगावते आहे !

छगन चंद्रकांत भुजबळ हे नाव गेली पस्तीस वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाकत वादळांशीच निगडित राहिले आहे. संघर्ष करत राहणे हाच त्यांचा स्वभाव ठरला. आणि आता वयाच्या पंचाहत्तरीत पोचल्या नंतरही त्यांच्या कृतीमुळे, बोलण्यामुळे…

‘नीट‌’च्या पावित्र्याला कलंक

खास बात डॉ. अजिंक्य बोराडे वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेणाऱ्या ‌‘नॅशनल टेस्ट एजन्सी‌’ (एनटीए) या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जयपूर उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे ‌‘नीट‌’ परीक्षा घेण्याबाबत तसेच वाढीव गुणांसंदर्भात…

उत्तर, पश्चिम भारतात परिवर्तनाचे वारे का?

मागोवा भागा वरखडे नेहमी उत्तम यश मिळवून देणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपच्या ६७ जागा कमी होणे हा निवडणुकांना कलाटणी देणारा मुद्दा भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरला.…

प्रभू रामचंद्र आणि हनुमंताने फिरविली पाठ; अहंकाराच्या उडाल्या ठिकऱ्या !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशातील सुमारे शंभर कोटी मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत अनेकांचे ‘हिशेब’ चुकते केले. धर्माचा आणि प्रभू रामचंद्र तसेच महावीर हनुमंताच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांकडे…