Category: विशेष लेख

एनडीए’मध्ये मुजोरी; ‘इंडिया’त कुरघोडी

मागोवा भागा वरखडे लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे अर्ज भरून दुसर्‍या टप्प्याचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीत अनेक पक्ष सामील झाले, तरी त्यांची काँग्रेसवर कुरघोडी चालू आहे. एकीकडे साधन, संपत्ती,…

अमेरिकेत पूल कोसळला; भारतासह जगाच्या व्यापाराला फटका

अमेरिकेतील बाल्टिमोरच्या की ब्रिज परिसरात कंटेनर जहाजाची टक्कर झाल्यानंतर पूल पत्त्याच्या डेकसारखा कोसळला. पूल कोसळल्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक मोठे कंटेनर जहाज पुलाच्या खांबाला आदळताना…

एप्रिल फुल

विशेष श्याम ठाणेदार आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण दिवस जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल ( fool ) म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. आपणही…

‘फूल’बागेतला एक उनाड दिवस

प्रासंगिक स्वाती पेशवे जगण्यातील ताणतणाव ही काही आजची गोष्ट नाही. तणावांमागील कारणे वेगळी असली तरी त्याने कधीच माणसाची साथ सोडलेली नाही, हेही खरेच. त्याच्या प्रभावाखाली जगणारा समाज कधी कधी निखळ…

पुतीन बनणार आणखी शक्तिशाली

रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…

रेल्वेतील पँट्री कार बंद होणार

लांबच्या प्रवासात प्रवासी नेहमी जेवणाची ऑर्डर देतात; पण आता ट्रेनमधील स्वयंपाकाचा संपूर्ण नियमच बदलणार आहे. जून महिन्यापासून भारतीय रेल्वेच्या पँट्री कारमध्ये प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाणार नाही. पँट्रीचा वापर गरज…

मोठी गुंतवणूक येतेय, सजग रहायला हवे

परामर्ष हेमंत देसाई युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे भारतातील आयटी सेवांची निर्यात वाढून कुशल मनुष्यबळाला परदेशात अधिक संधी प्राप्त होईल. येत्या सहा…

निवडणूक रोख्यांवर सर्वपक्षीय मंथन गरजेचे – नितीन गडकरी

नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून बित्तंबातमी विशेष अविनाश पाठक भाग २ प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यासाठीच सोयीचे व्हावे आणि गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून आमच्या सरकारने इलेक्टोरल  बॉण्ड्स…

शिमगाच, पण नव्या काळातला

खास बात डॉ. चंद्रशेखर टिळक पूर्वी शिमग्याच्या सणाला मनातील सगळा राग बाहेर काढला जायचा. होळी पेटल्यानंतर जोराने बोंब ठोकत एकमेकांना अर्वाच्च भाषेत लाखोली वाहिली जायची. एक प्रकारे तेव्हाच्या समाजव्यवस्थेने माणसांच्या…