Category: विशेष लेख

विमानतळ बाजारपेठेला नवे धुमारे

विमानतळ बाजारपेठेला नवे धुमारे विमानतळांना विमान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या महसुलातूनच उत्पन्न मिळत होते. विमान थांब्याचे भाडेही उत्पन्नाचे एक साधन होते; परंतु आता वाढीचा पुढील टप्पा अधिक विमानसेवा पुरवण्याने…

पाकिस्तानात बलुच आणि सिंध प्रांतात स्वातंत्र्यासाठी आंदोलन

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुचिस्तानी नागरिकांनी सरकारविरोधात एल्गार पुकारून सरकारला आवाहन दिले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध लढा पुकारून स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा देखील केल आहे. मागील काही महिन्यांपासून बलुच…

भारतीय राजकारणातील लंबी रेस का घोडा

मी पत्रकारितेला विराम देऊन राजकारणात उतरण्याचा प्रयत्न २/३ वर्षा पासून करीत होतो, त्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्षातील मित्र, पत्रकारिता क्षेत्रातील मित्र आणि काही सहकारी यांच्या सोबत चर्चा सुरू असायची. मी शिवसेनेत…

फेसबुकचा वाढदिवस!

विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले होते ; पण याची खरी प्रचिती फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आज म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी…

बँकांमधील ‌‘एफडीआय‌’ वाढवण्याचा सरकारचा विचार

भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मर्यादा सध्याच्या वीस टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आंतर-मंत्रालयीन पातळीवर सक्रियपणे विचारविनिमय करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार अर्थ मंत्रालय गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या…

अमेरिका-क्युबादरम्यान शत्रुत्त्व का ?

व्हेनेझुएलामध्ये सत्तेचा आणि ताकदीचा नंगा नाच केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता क्युबाकडे वाकड्या नजरेने पहात आहेत. ट्रम्प यांनी क्युबाला ‌‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा‌’ असा इशारा दिला आहे.…

शेती प्रक्रिया, पशुपालनासाठी दूरगामी निर्णय

शेती प्रक्रिया, पशुपालनासाठी दूरगामी निर्णय शेती क्षेत्रावर ताज्या अर्थसंकल्पात फार भाष्य केले नाही, अशी टीका होत असली, तरी ते अर्धसत्य आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात…

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक १८५७ साली झालेला उठाव हा भारतीय इतिहासातील इंग्रजांविरोधात झालेला पहिला उठाव आहे असे मानले जाते मात्र त्या अगोदरही इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अनेक छोटेमोठे उठाव…

सुनेत्रा पवार यांच्यावर आव्हानांचे ओझे

सुनेत्रा पवार यांच्यावर आव्हानांचे ओझे अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व कायम ठेवून, शरद पवार यांचे पक्षावर वर्चस्व वाढू नये यासाठी म्हणून ‘ईडी’च्या छायेतील नेत्यांनी आणि भाजपने…

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे बाल विवाहावर कायदेशीर बंदी असतानाही आज बाल विवाह कमी होताना दिसत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रात बाल विवाह झाल्याची एखादी तरी बातमी असतेच. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत…