Category: विशेष लेख

ट्रम्पशाहीमध्ये पर्यावरणाला अधिक धोका

डोनाल्ड ट्रम्प चार वर्षानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होत आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणविरोधी धोरणामुळे पर्यावरणवादी नाराज असणे स्वाभाविक आहे. ट्रम्प यांचे पुन्हा सत्तेत येणे हा ‌‘पृथ्वीवर…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हाच वाहतूक कोंडीवरील उपाय

  पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. शहरातील मध्यभाग, उपनगर, पेठांसह बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. या ठिकाणांहून वाहन चालकांना मार्ग काढणे,…

महाकुंभमेळ्यातून होणार चार लाख कोटींची कमाई

प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी संत आणि भक्त जमले आहेत. महाकुंभाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा प्रभाव पडतो. लोक महाकुंभात श्रद्धेने डुंबत असताना अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.…

‘आप‌’ची कसोटी

दिल्ली विधानसभेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. गेल्या 27 वर्षांपासून दिल्लीत सत्ता मिळवण्याची आस असलेला भाजप, गेल्या एका तपापासून सातत्याने जनाधार गमावत असलेली काँग्रेस आणि मोदी लाटेतही सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी…

तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…..!!

भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट असा संदेश देत असतो. या सणातून एक वेगळीच प्रेरणा मिळत असते. मकर संक्रात हा त्यापैकीच एक सण. मकर संक्रात हा वर्षातील…

कॅथ लॅब: हृदयविकाराच्या रुग्णांना संजीवनी

वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांवर तोडगा म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथेटेरायझेशनच्या 19 कॅथ लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया हृदयाशी संबंधित समस्या…

बिघडलेली ‌‘इंडिया‌’ आघाडी

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ‌‘इंडिया‌’ आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली आहे. विरोधक कोण आणि मित्र कोण याचे भान ‌‘इंडिया‌’ आघाडीतील घटक पक्ष गमावून बसले आहेत. आता एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू…

आजची युवा पिढी व सद्यस्थिती

जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही…

देवाच्या दारी आणखी किती बळी?

भाविकांची हुल्लडबाजी आणि बालाजी मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तिरुमल्ला येथे सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्येक शहरांमध्ये प्रति बालाजी मंदिरे असताना इतक्या गर्दीच्यावेळी जाऊन जीव धोक्यात घालण्याची…

ऑटोजगतातले बहुचर्चीत एकत्रिकरण

भारतीय कार मार्केट अत्यंत संवेदनशील आणि स्पर्धात्मक मानले जाते. या उद्योगात काही नामवंत कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करत असताना होंडा आणि निस्सान या कंपन्यांचे एकत्र येणे बाजारात वाढणाऱ्या स्पर्धेमुळे आणि उत्पादनात…