Category: विशेष लेख

सुनेत्रा पवार यांच्यावर आव्हानांचे ओझे

सुनेत्रा पवार यांच्यावर आव्हानांचे ओझे अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व कायम ठेवून, शरद पवार यांचे पक्षावर वर्चस्व वाढू नये यासाठी म्हणून ‘ईडी’च्या छायेतील नेत्यांनी आणि भाजपने…

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे बाल विवाहावर कायदेशीर बंदी असतानाही आज बाल विवाह कमी होताना दिसत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रात बाल विवाह झाल्याची एखादी तरी बातमी असतेच. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत…

सापांना रेल्वेत जागा…

सापांना रेल्वेत जागा… रेल्वेगाड्या आणि त्यामधून प्रवास करणारी माणसे बघितली आणि सापांचे (नव्हे प्रत्यक्ष नागोबांचे) चित्त खवळले. ‘हे काय मी जगातला सर्वात मोठा साप मानला जातो आणि मला कधीतरी कुणाच्या…

फडणवीसांची शरद पवारांना आणखी एक धोबीपछाड…

फडणवीसांची शरद पवारांना आणखी एक धोबीपछाड… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय चाणक्य म्हणून…

चिंताजनक विमान दुर्घटना

२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे…

अशा छंदिष्टांचे कोतुक व्हायलाच हवे…..

आज सकाळीच एका वृत्तपत्रात ठाण्यातल्या कौस्तुभ साठे यांच्या आगळ्यावेगळ्या सह्यांच्या संग्रहाबाबत वाचण्यात आले. कौस्तुभने आतापर्यंत ४५०० मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असून त्या व्यवस्थित जतन केले आहे. अजूनही अशा स्वाक्षऱ्या गोळा…

टोलयंत्रणेचा दिलासा, अमेरिकेला तडाखा

भारतात टोल व्यवस्था पुर्णपणे कॅशलेस होणार, ही सरत्या आठवड्यातील पहिली रंजक बातमी तर भारताच्या निर्यातशुल्काचा अमेरिकेला तडाखा बसला, ही अशीच एक खास बातमी. भारतीय आर्थिक विकासदर वाढीवर जागतिक नाणेनिधी फिदा…

हवा प्रदूषण आणि माणूस…

गेल्या काही दिवसातील बातम्या पाहिल्या तर असे दिसेल की अगदी भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीतही हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. इतर काही ठिकाणीही अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे…

राजकारणातले ‘ दादा ‘ पर्व संपले

  बुधवार २८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी सकाळ न ठरता काळ रात्र ठरली कारण या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचा लोकनेता उपमुख्यमंत्री अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले. बुधवारी सकाळी ९ वाजता टीव्हीवर…

खाणकामाविरोधात का एकवटले मच्छीमार?

मासेमारी करून उपजीविका करणे हेच मच्छिमार समाजाचे दैनंदिन जीवन. त्यांनी फारसे कौशल्य शिक्षण घेतलेले नसते. त्यामुळे समुद्राशी कुणी खेळायला लागल्यास त्यांना सहन होत नाही. रोजीरोटीवर गंडांतर येत असेल, तर कोणत्याही…