चीनचा खोडसाळपणा
विशेष श्याम ठाणेदार भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून…
विशेष श्याम ठाणेदार भारताचा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव कायम वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून…
पर्यावरण मिलिंद बेंडाळे स्वीडनमधील ‘आयक्यू एअर’ ही संस्था दर वर्षी जगातील प्रदूषित देश आणि शहरांची यादी जाहीर करत असते. या अहवालातून बोध घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजण्याऐवजी या संस्थेला…
सध्या देशाचा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. देशातील बहुतांश भागात पारा ४० अंशाच्या आसपास गेला आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानात लोक लिंबू सोडा,…
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने पार बिघडवले आहे असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला आहे. गेल्या दोन वर्षात भाजपने इतर…
ठाणे : ठाण्यातील बचत गटाच्या महिलांना शिवसेनेच्या आनंद आश्रमात बोलावून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. आचारसंहितेच्या कालावधीत बचत गटांना प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप करत…
मुंबई : मोदी सरकारचे चारशे पारचे उद्दिष्ट सत्यात आले तर ते संविधान बदलतील, असा प्रचार सध्या विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र आता विरोधकांना कुठलाही मुळ मुद्दा नसल्याने ते अशा…
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सुपारी देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती असे सांगून खळबळ उडविणाऱ्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या पुन्हा बरळले आहेत. राज्याच्या हितासाठी काही कॉम्प्रमाईज करावं लागतं असं सांगत आतापर्यंत…
मुंबई : नरेंद्र मोदी मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर…
जामीन फेटाळला;ईडीची कारवाई योग्यच नवी दिल्ली: दिल्लीचे अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक…
अकोला : विदर्भाला अवकाळी पाऊसासह गारपीटीचा तडखा बसलाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत…