Category: होम

प्रचाराचे बदलते स्वरूप !

जेंव्हा जेंव्हा देशात लोकसभेच्या वा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होतात तेंव्हा तेंव्हा तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन अर्थात टी एन शेषन यांची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. देशाचे दहावे निवडणूक आयुक्त…

कर्मचाऱ्यांनी निवडणूक मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा – एम. देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा…

अखेर विजयाची गुढी उभारली

स्वाती घोसाळकर गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी अखेर मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने या मौसमतला आपला पहिला विजय नोंदवला. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्यानेही सुटकेचा निश्वास सोडला.…

ठाण्याच्या डॉ. अनुप देवांना  ‘आभामंडळा’चे पेटंट

ठाणे : ठाण्याचे दंतवैद्य डॉ. अनुप देव यांना ‘आभामंडळा’चे पेटंट मिळाले आहे. भारत सरकारच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत नुकतेच मंजूर झाले आहे. अशा प्रकारचे जागतिक स्तरावरील हे एकमात्र पेटंट आहे. गेली…

‘चितपण माझी आणि पटपण माझीच’ म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवणार – करुणा धनंजय मुंडे

मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसमोर  विरोधीपक्ष राहीलेला नाही. राज ठाकरे सारखे नेतासुद्धा दिल्लीवारी करून आले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  या दोन पक्षांनी आपलेच ” मोहरे”…

धारावीच्या गोरगरीब जनतेसाठी तीव्र आंदोलन करणार- राजू दळवी

रमेश औताडे मुंबई : धारावीतील गोरगरीब जनतेला बेघर करून त्या ठिकाणी विकास होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा इंसानियत पार्टी चे सचिव राजू दळवी यांनी मुंबई मराठी…

राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी!

मुंबई : रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी व मध्य उत्पन्न गटाच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे (स्वामीह निधी) आतापर्यंत राज्यातील आठ गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना घरांचा…

 संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मुंबई : संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विमल ट्रस्ट आणि दिलीप काटदरे यांच्या…

राहुल गांधींनी राजकारणातून एक पाऊल मागे घ्यावे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असलेला निकाल न मिळाल्यास राहुल गांधी यांनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत…

भारताच्या युवकाने  केला पुश-अप्सचा नवा विश्वविक्रम

ठाणे : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी एका मिनिटात १२१ नकल – पुश अप्स मारून…