रेल्वे अपघातात वाढ वर्षभरात 225 जणांचा बळी
विरार : रेल्वे प्रवास हा वर्षागणिक धोकादायक ठरू लागला आहे. वर्षभरात वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात 225 जणांचा बळी गेला असून 212 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे…
विरार : रेल्वे प्रवास हा वर्षागणिक धोकादायक ठरू लागला आहे. वर्षभरात वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात 225 जणांचा बळी गेला असून 212 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे…
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ग्रामस्थांचा प्रतिसाद भिवंडी : भाजपाच्या संघटन पर्व-सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी ग्रामीण विधानसभा…
रमेश औताडे मुंबई :सर्वसामान्य राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन काळात सभागृहात केली होती. मात्र महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यामध्ये…
मीरा-भाईंदर / प्रतिनिधी. बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नये, यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक’…
सोयगाव : विविध स्पर्धा परीक्षा साठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी साठी शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले क्रांति ज्योती…
वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे…
उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे…
नवी मुंबई : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 23…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे…
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.त्यात उल्हासनगर पश्चिम…