Category: होम

बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर दोघांनाही ९०, ९३५ एवढीच मते – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना  ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण,  हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 000

 ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

 रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर…

अराजकतेच्या उंबरठ्यावर पाक

  पाकिस्तानात पुन्हा एकदा अराजक निर्माण झाले आहे. गो‍ळीबारात अनेक कार्यकर्ते ठार झाल्याने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय)ने चार दिवसानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले, तरी…

सकळाशी येथे आहे अधिकार

भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती…

हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

झारखंड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार…

मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने देश हादरला

मणिपूर : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्यातील तिघांच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ती ऐकून अनेकाचा थरकाप उडाला…

पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर…

प्रियंकां गांधीनी संविधान हाती घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली

नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी भाजपाचा उमेदवार नक्की झाल्याने सुरवातीला उपमुख्यमंत्रीपदाला नाकार देणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे सुत्रांचे…