Category: होम

भारतीय माहिती क्रांतीचे जनक राजीव गांधी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३३ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि…

माणुसकी जपणारे अविनाश पाठक

    शुभेच्छा वर्षा विजय देशपांडे आज-काल समाजात सारखी ओरड ऐकू येत असते की माणुसकी दिसत नाही. मात्र हे विधान खोटे ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक…

अपघातात कायदा ‘ठार’

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुण्यात रवीवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात कायदा ठार झाला आहे. एका बढे बाप का बेटा जो अल्पवयीन आहे दारूच्या नशेत दोन माणसांना बेदरकार ड्रायव्हिंग…

अहमदाबाद विमानतळावर ईसीसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून…

थरार ! एअर इंडियाचे बर्निंग प्लेन

179 प्रवासांचा जीव वाचला बंगळुरू : एन हवेत उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. पायलटनी जीवाची बाजी लावत हे बर्निंग प्लेनचे बंगळुरु एअरपोर्टवर ईमर्जन्सी लँडींग करण्यात आले. पुण्याहून कोच्चीला जाणारे…

पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं रडगाणं – फडणवीस

मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ…

मतदान संथ करण्याचा कट रचला गेला- ठाकरे

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त होतंय नेमकं त्याच ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला गेला. मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले गेले. ज्यामुळे बरेच लोक मतदान न करता निघून गेले. असा…

आज लागणार बारावीचा निकाल

मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी २१ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना उद्या…

शिवसेना कुणाची ….?

लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदान केले. आणि ज्यांच्यामुळे ठाकरे माजी मुख्यमंत्री बनले त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकुटुंब…

मतदानाचा खेळखंडोबा

मतदानासाठी भर उन्हात चार चार तासाचा खोळंबा मुंबईत मतदानाचा टक्का वाढता वाढता राहीला विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकशाहीचा उत्सव म्हणून गाजावाजा केलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाचा अक्षरशा खेळखंडोबा झाला. मुंबईतील सहा…