Category: होम

रामदास आठवले यांचे कर्जत येथे रिपाइं तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड कर्जत:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री, खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून कर्जत…

घाटकोपर अपघाताचे कवित्व…

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतील घाटकोपर परिसरात घडलेल्या दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे याला अखेर काल अटक करण्यात आली आणि आज त्याला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या…

अर्थव्यवस्थेची भरारी, लोक कर्जबाजारी

लक्षवेधी कैलास ठोळे हल्ली बचतीपेक्षा खर्च करण्यावर जास्त भर दिला जातो. बाजारात चलन फिरले तर अर्थव्यवस्था चांगली राहते, हे जणू नव्या पिढीचे गृहितक बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसर्‍या क्रमाकांची…

मोबाईलने बालपणातील खेळ व बालपण हिरावले

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार आपण म्हणतो बालपण देगा देवा!परंतु आज आपले बालपण मोबाईल हिरावून घेत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्मार्टफोन दिवसेंदिवस छोट्या-छोट्या बालकांसाठी व युवावर्गांसाठी घातक सिद्ध होत.त्याचप्रमाणे…

औपचारीकता!

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जाइन्टविरुद्ध खेळलेला सामना मुंबई इंडियन्ससाठी फक्त एक औपचारीकता होती. २०२२ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लीगमध्ये सर्वात शेवटचं स्थान पटकावलं होतं. यावर्षीसुद्धा मुंबई…

ईडीचा अजब गजब दावा !

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अख्खा आम आदमी पक्षाला केले ‘आरोपी’ नवी दिल्ली : दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज आरोपपत्र दाखल करताना अजब आणि गजब दावा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल…

सोनीया गांधींचे भावनिक आवाहन

रायबरेली : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेली येथील नागरीकांना भावनिक आवाहन केले.  जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी…

अविनाश भोसलेंना जामीन मंजूर

मुंबई: येस बँक आणि डीएचएफएलच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले  यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले…

सीसीटीव्ही बंद झाले तरी ईव्हिएम मात्र सुरक्षित

मुंबई  : बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डिसप्ले मॉनिटर बंद पडल्याच्या घटना आहेत.मात्र सीसीटीव्ही मॉनिटर बंद पडले असले तरी त्याचे रेकॉर्डींग अव्याहत यावेळी सुरू होते.तसेच स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था…