Category: मुंबई

Mumbai news

२० मे रोजी होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासन सज्ज – संजय यादव

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार, २ हजार ५२० मतदान केंद्रे अशोक गायकवाड मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या…

घर मालकाला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : बोरिवली पश्चिम येथे एका इमारतीत दिलीप त्रिवेदी यांचा फ्लॅट असून २०१६ मध्ये त्यांनी दुष्यंत सोनी यांच्या कुटुंबीयांना भाड्याने राहायला जागा दिली. कोरोना काळातही त्रिवेदी यांनी सोनी यांना घरात…

एनएमएमटी प्रशासनाकडून आवाहन

नवी मुंबई : मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा पाचवा टप्पा दि.२० मे २०२४ रोजी घोषित झालेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या विधानसभा मतदार संघाच्या…

‘शिक्षणाचा पाया म्हणून कलाशिक्षणाकडे पाहिले पाहिजे’

कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केलं मत रमेश औताडे मुंबई : निसर्ग हा माणसाचा गुरू आहे, कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी क्रिया आहे. या…

दाढी दंडा विरोधात न्यायालयात धाव

रमेश औताडे  मुंबई :काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे. दाढी…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धूमाकुळ

मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर…

मुंबईकरांचा निघाला घामटा !

मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?-अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…

शिवाजीपार्कवर ‘गुडबाय’ मोदी सभा !

दोन कॉलम उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल मुंबई: शिवाजीपार्कवर शुक्रवारी होणारी मोदींची सभा ही पंतप्रधान म्हणून त्यांची शेवटची सभा असणार आहे. ‘गुडबाय’ मोदी अशीच ही सभा असणार आहे असा हल्लाबोल करीत ४ जून नंतर नरेंद्र मोदीं हे…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?- अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…