Category: मुंबई

Mumbai news

मिहिर कोटेचा करणार मराठी पॉडकास्ट लाँच

प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते कोटेचा यांच्याशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार आणि मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा बुधवारी संध्याकाळी मराठीत पॉडकास्ट लॉन्च करणार आहेत.…

कामगार दिनाचे औचित्य साधून स्वच्छताकर्मींचा सन्मान

महाराष्ट्र दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास…

कोपरखैरणेमध्ये  विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर 19 बी भागातील एका खाजगी भूखंडावर झाडेझुडपे तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा असल्याने शहर स्वच्छतेला बाधा पोहोचत असून त्या ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे साप व इतर जनावरांचा वावर…

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे  यांची मुंबई,  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक…

महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

मुंबई,: महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय…

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम

मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी…

प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे – मधू मंगेश कर्णिक

रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत,  प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे  स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…

ध्यानधारना आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे आज काळाची गरज – डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती

रमेश औताडे मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य  संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू…

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…

महाराष्ट्राची जनता गद्दारांना माफ करणार नाही- वर्षा गायकवाड

इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल. (छाया-संतोष नागवेकर) मुंबई: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे…