Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

राज ठाकरेंनी मोदींना  पाठिंबा द्यावा – फडणवीस

नागपुर :  मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यावा असे…

‘धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा’

धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा…

इंडिया आघाडीला देश अस्थिर करायचा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकले अविनाश पाठक चंद्रपूर : येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिर सरकार विरुद्ध अस्थिर सरकार अशी निवडणूक होते आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाला स्थैर्याकडे…

राहुल गांधींनी राजकारणातून एक पाऊल मागे घ्यावे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असलेला निकाल न मिळाल्यास राहुल गांधी यांनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत…

वंचितच्या मविआतील सहभागासाठी काँग्रेसकडून आता राज्यसभेची ऑफर

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी व्हावे यासाठी काँग्रेसकडून दोन जागा वाढवून देण्याची ऑफर दिली होती. तरीही वंचितने प्रतिसाद न दिल्याने आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसहीत केंद्रात…

डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करुन काहींच्या कमरेचे,गळ्याचे पट्टे उतरवले – मुख्यमंत्री शिंदे

नागपुर : मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत…

जातीयवाद्यांची सत्ता उखडून टाकावीच लागेल- शरद पवार

दौंड : “जातीयवादी लोकांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे. मोदींचे ऐकत नाही म्हणून…

सरकारविरोधात कोणीच आवाज उठवित नाही – राजू शेट्टी  

कोल्हापूर: राज्यातील ५४३ पैकी एकुण ३९० खासदार ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सरकारच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे. ईड़ी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दबावामुळं समाजाचे प्रश्न…

भुजबळांनी निवडणूक लढवावी, मग इंगा दाखवतोच- जरांगे

पिंपरी: मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब या लोकसभा निवडणूकीत चुकता केला जाईलच, त्यात जर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांना इंगा दाखवितोच अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी…

एकनाथ खडसेंचे भाजपात कमबॅक

राज्यपालपदाची ऑफर शैलेश तवटे मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालाय. भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे भाजापा सोडण्यास ज्यांना भाग पाडण्यात आले तेच एकनाथ खडसे आता पुन्हा पक्षसेवेसाठी भाजपात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंवरील…