सत्ताधारी टिकेच्या केंद्रस्थानी
पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…
पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…
भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले असा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच करत असतात. काल भंडारा येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अमित…
मुंबई : एल-निनाेचा प्रभाव ओसरून ‘ला-निना’च्या प्रभावाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागानेही साेमवारी चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ही…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या निलगिरी येथून उड्डाण घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निलगिरी येथे…
नागपूर: भाजपचं संकल्प पत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत…
मुंबई : महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक आणि साताऱ्यातील जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा…
६०० सुरक्षा जवानांनी केलं मतदान गडचिरोली : लोकशाहीतील सर्वात मोठ्या पर्वाला सुरुवात होण्यास आता केवळ चार दिवस उरले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात कर्तव्यपथावर असलेल्या सुरक्षा…
सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीने अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल…
सांगली : ” मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत.माझी…
मुंबई: भंडाऱ्यातील सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला अशी टीका केली होती. या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चागंलाच समाचार घेतला. शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना…