मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा
कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस मुंबई : मुंबई महानगरपालिकेला यंदा ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आले आहे. यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेची मुदत देण्यात आली असून…
कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस मुंबई : मुंबई महानगरपालिकेला यंदा ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आले आहे. यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेची मुदत देण्यात आली असून…
केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव पोलिसांचाही खडा पहारा ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतील…
नवी मुंबई ः रात्रभर सुरू असलेल्या पब, बार आणि रेस्टॉरंटमुळे नवी मुंबईतील तरुणाई धोक्यात आली आहे. सीमाशुल्क उत्पादन विभागाने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बार खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा गैरफायदा…
वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. २०) उत्साहात पार पडले. जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक असला, तरी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागातदेखील नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर…
कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. या…
गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद मुंबई : दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद पटकावले.…
नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर सुरू झालेले वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत मुंबईत घाटकोपर येथे होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी…
ठाणे : निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.…
अशोक गायकवाड मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा (समता) हि शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच…