कोकणची मुले हुशार !
बारावीच्या निकालात कोकण नंबर वन पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
बारावीच्या निकालात कोकण नंबर वन पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
पुणे अपघातातील आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची तयारी, 0 बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात पोलिस दाद मागणार 0 मुलाच्या बापाला औरंगाबादमधून अटक पुणे: पुण्यातील श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत बाईकवरून चाललेल्या जोडप्याला आपल्या आलिशान अशा…
शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी…
मुंबई : पंचवीस वर्षांचे एक जोडपं एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजुरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत?. याप्रकरणी पोलिसांवर दबाव आणणारे स्थानिक सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार.…
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश मुंबई : महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाच्या खेळखंडोबाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्या चौकशीचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा…
मुंबई : “मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखतो, त्यानुसार जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावरतरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर मला वाटतं ते स्वत:च…
अलिबाग– आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.…
नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. काही…
अशोक गायकवाड रायगड – ग्राहकांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे १४ जूनला सकाळी ठीक ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.