वटपौर्णिमेनिमित्त नमुंमपा महिला कर्मचारी यांनी वडाचे वृक्षारोपण करून दिला पर्यावरणशील संदेश
नवी मुंबई : वटपौर्णिमेचा सण आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त वडाची पूजा करून निसर्गाशी जवळीक साधली जाते. मात्र आजच्या इन्स्टन्ट आधुनिक युगात घरातल्या…
