आदित्य ठाकरे सभागृह नेते
प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या…
प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या…
मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणीमुळे शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून…
अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…
अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई…
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीवरील २९५ धावांनी सर्वात मोठा दणदणीत विजय मिळविला आहे. यापूर्वी १९७७ मध्ये मेलबर्नमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता. (अधिक वृत्त पान ६वर)
भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल…
पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती वैश्विकस्तर यावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने २६ नोव्हेंबर १९७२ ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस” साजरा करण्याची घोषणा…
आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान…
अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेल्या महायुतीवर लोकांनी भरभरुन टाकलेला विश्वास, फेक नरेटिव्ह कुचकामी ठरणे, जातीपातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करत सामाजिक वातावरणात…