Author: bittambatami.com

‘सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा’

काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार मुंबई:  खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  सुधीर मुनगंटीवार यांनी…

रुपाली चाकणकरांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार…

‘मनसे’ मोदी

मुंबई: ज्या शिवाजीपार्कच्या मैदनावरून लाव रे तो व्हिडियोने पाच वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जाहिर आघाडी उघडली होती त्याच मोदींना शिवाजीपार्कवरूनचं राज ठाकरे यांनी मनसे पाठींबा दिला. हा पाठींबा फक्त आणि फक्त…

मविआचे ठरले

शिवसेना २१             काँग्रेस १७                 राष्ट्रवादी १० स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मोठा भाऊ उध्दव ठाकरेंची…

नवी मुंबईत आढळल्या पाणपक्ष्यांच्या ४७ प्रजाती

नवी मुंबई : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची गणना सुरू आहे. आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत ही गणना केली जात असून नवी…

सुमधुर गायनाने नववर्षाचे स्वागत

पालघर : गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ आणि संस्कार भारती, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानित्त ‘सूर पहाटेचे’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालघर शहरातील माहीम रोड येथील लक्ष्मीनारायण मंदिरात गायिका…

यंदा नोटांचं मतंही निर्णायक ठरणार!

मुंबई : मतदान करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पसंती नाही, म्हणून उमेदवार आणि पक्ष नाकारणाऱ्यांसाठी नोटा हा पर्याय अनेक मतदार स्विकारतात. अशात गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघात नोटाचा…

विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पात गुदमरून चार कामगारांचा मृत्यू

गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना! विरार : विरारमध्ये एका खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे विरार परिसरात शोककळा पसरली आहे.…

निवडणुकीतील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडा-किशन जावळे

अशोक गायकवाड अलिबाग : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत ३२-रायगड…