Author: bittambatami.com

आता तरी ‘देवा’ मला पावशील का ?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आणि मनोभावे आरती केली.

मुंबईतील ऱस्ते आता टकाटक होणार

सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या परीक्षणासाठी आयआयटी मुंबईची नियुक्‍ती   मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईकरांची खड्यातून मुक्तता करण्यासाठी आणि मुंबईचे रस्ते टकाटक करण्यासाठी बृन्मुंबई महानगर पालिकेनेच स्वागतार्ह पावूल उचलले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा…

राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भुमिकेवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : काँग्रेसचे नेते  राहुल गांधीं  यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.  जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी…

गौराई माझी लाडाची लाडाची गं…

गणपतीच्या आगमनानंतर आलेल्या गौरीचे विधीवत पूजन करण्यात आलं. सात दिवसांच्या  गौरी गणपतीचे आज विसर्जन होणार आहे त्याआधी कोकणात प्रथेप्रमाणे रायगडच्या घोसाळे गावामध्ये गौरीची केलेली सजावट.

महाराष्ट्रात हे चाललय काय ?

 शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण… लहानमुलांनी टाहो फोडला तरी बेभानपणे मारहाण सुरु रायगड : महाराष्ट्रात नेमके चाललेय काय ? भाजपा प्रदेशाध्यक्षांची मुले दारूच्या नशेत कारने गाड्या उडवतात तरी त्यांच्यावर एफआयर नोंदविले…

आय सी 814 : भारतीय यंत्रणांचे ठळक अपयश

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्या नंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. विवध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका…

२५ वर्षानंतर पाकची कबुली

जी गोष्ट पाकिस्तान आजवर नाकारीत आला ती गोष्ट पाकिस्तानने २५ वर्षानंतर का होईना अखेर मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिक दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी सैनिकांना संबोधित…

चंद्राची नावे तरी किती सांगावीत?…

काहीतरी नवीन… श्याम तारे येत्या बुधवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण जरी भारतातून दिसणार नसले तरी या निमित्ताने आपण आपल्या चंद्र विषयक माहितीची उजळणी करू या आणि त्यात काही नवीन…

श्री क्षेत्र पद्मालय, जळगाव तिसरे पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पद्मालय हे एक पूर्णपीठ मानले जाते. मोरगाव येथे मयुरेश्वराने कनलासुराचा वध केला.त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ म्हणजे मोरगाव!कमरेपर्यंतचा भाग जिथे पडला…

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई : मतदार संघाची पुर्नरचना झाल्यापासून महाराष्ट्राची निवडणूक ही हरयाणासोबत गेली तीन टर्म एकत्र झाली आहे.  यंदा पहिल्यांदाच ती एकत्र होत नाहीय. महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारांसाठी पोषक नाहीय, आणि म्हणूनच निवडणूक…