सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज – राजनाथ सिंग
मुंबईः वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्स दरम्यान…
