Author: bittambatami.com

कलेचे रूपांतर झाले केश कर्तनालयात

आदिवासी राजेश भलाची स्वयंरोजगारातून सुरू झाली आर्थिक उन्नतीकडे वाटचाल ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे या गावचा राजेश अनंत भला हा आदिवासी म-ठाकूर सुशिक्षित बेरोजगार राजेश अनंत भला या तरुणाने रोजगरची…

मल्याळम चित्रपटसृष्टीची पोलखोल

लक्षवेधी मेधा इनामदार न्यायमूर्ती हेमा समितीचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला. मल्याळम चित्रपटसृष्टीचे भयंकर वास्तव या रिपोर्टमधून बाहेर आले असले तरी इतर चित्रसृष्टींचे चित्रही त्यापेक्षा फारसे वेगळे नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि…

युक्रेन भेटीचे कवित्व !

युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा मार्ग नाही; संवादाचे दरवाजे खुले ठेवणे तसेच वाटाघाटी आणि शांततेच्या मार्गानेच युद्धातून मार्ग काढणे महत्वाचे आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ताज्या युक्रेन दौऱ्यात पुन्हा बजावून सांगितले.…

महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडणार

पुणे : सध्या देशाच्या एका बाजूला असना वादळ घोंगावत असून, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य भारतात जोरदार पावसाचा इशारा दिला असून, सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज…

बदलापूरमधील आंदोलनातील १०५ आंदोलकांना जामीन

 बदलापूर – बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर उद्रेक होऊन झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढून न त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. आंदोलनानंतर पोलिसांकडून धरपकड सुरूच असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे…

खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील- मुख्यमंत्री

मुंबई : लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे आले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र न्यायालय आमच्या लाडक्या…

फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर पलटवार आधी काँग्रेसला माफी मागायला लावा

मुंबई- “पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत असताना मागे बसलेले देवेंद्र फडणवीस हसत होते”, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. फडणवीस…

हाण हाण जोडे हाणले

स्वाती घोसाळकर मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजां उचा सिंधुदुर्गयेथील राजकोट किल्यावर उभारलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला. महाराष्ट्राची अस्मितेचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारला जोडो मारण्याचा राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडीने घेतले होते. उद्धव…