मोदींच्या सभा झाल्यास मविआचे सरकारच येणार शरद पवारांचा मोदींना टोला
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांचं काय बोलणं झालं हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की, आता विधानसभेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा…
महाराष्ट्रातला सर्वसामान्य सत्तेत येणार – जरांगे पाटील
पुणे : महाराष्ट्र सरकारने जर आरक्षण नाही दिले तर सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. आम्ही सगळ्यांना निवडून आणू. हा महाराष्ट्रातला पहिला उठाव असेल. सर्वसामान्य लोकसत्तेत गेले हे ७५ वर्षात पहिल्यांदा घडणार. असा इशारा मनोज जरांगे पाटील…
मीरा भाईंदर महापालिकेविरुद्ध अर्धनग्न आंदोलन
मीरा रोड – मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील ठेका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिके बाहेर उघडे राहून आंदोलन केले . प्रशासनाने १५ दिवसात…
बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हिंदू समाजाची मागितली माफी
ढाका : शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केल्यानंतर आता बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर अन्वनित अत्याचार होत आहेत. यासाठी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून हिंदू समाजाची माफी मागितली आहे. बांगलादेशातील परिस्थिती इतकी…
पैसा काय राणांच्या मालकीचा आहे ?
लाडक्या बहीनींना धमकी देणाऱ्या राणांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार रवी राणा जे बोलले…
लाडक्या बहिणींना ! रवी राणांची धमकी मत नाही दिले तर पैसे काढून घेऊ
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेस अद्याप सुरुवातही झालेली नाही तोवर भाजपासमर्थक आमदार रवी राणां यांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या…
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी…
हिंमत असेल, तर २८८ जागा लढव भुजबळांचे जरांगेना चॅलेंज
सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठ जणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे, असे चॅलेंज ओबीसी समाजाचे…
