माफी मागावी अन्यथा जितेंद्र आव्हाडांना ठोकून काढू
स्वराज पक्षाचा पत्रकार परिषदेत इशारा रमेश औताडे मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना छत्रपती म्हणण्याचा हक्क नाही त्यांचे रक्त तपासावे लागेल असा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी दोन…
स्वराज पक्षाचा पत्रकार परिषदेत इशारा रमेश औताडे मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना छत्रपती म्हणण्याचा हक्क नाही त्यांचे रक्त तपासावे लागेल असा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी दोन…
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चगेट येथील तेलंग मेमोरियल मुलींचे वसतिगृह आणि मातोश्री मुलांचे शासकीय वसतिगृह येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी…
नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा दिलेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना सन…
अशोक गायकवाड नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक २९ जुलै रोजी कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील…
मुंबई : नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, स्थानिक प्रशासनाने घरोघरी पोहाचून सर्व पात्र महिलांची नोंद करावी अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री…
मुंबई :महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसैनिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली…
मुंबई : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त येत्या ९ ऑगस्टपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाड मधून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेथून संविधान जागर यात्रा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती…
सखल भागात साचणा-या पावसाळी पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवी मुंबई : 21 जुलैला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दुपारी अतिवृष्टी आणि उधाण भरती यांचा कालावधी जुळून आल्याने शहरातील काही सखल…
वसई : सणासुदीच्या काळात ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करून नागरिकांचे तोंड गोड करणाऱ्या सरकारने मात्र सद्यस्थितीत कडूपणा आणला आहे. पालघर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सर्व्हर डाउनचा फटका बसला आहेत.…
विरार : वसई न्यायालयात हजारो खटले प्रलंबित असल्याने येथे पक्षकारांसह वकील, पोलिसांची नेहमी गर्दी असते. विद्यमान इमारत अपुरी पडत असल्याने नवीन जागा मिळावी, यासाठी वसई न्यायालय इमारत समितीच्या सदस्यांनी रविवारी…