Author: bittambatami.com

पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार !

संजय केळकर यांच्याहस्ते पोलीस वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ अनिल ठाणेकर       ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य रात्रंदिवस बजावणाऱ्या पोलिसांच्या सुमारे ६०० घरांच्या वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या…

महसूल सप्ताहात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – पी.वेलरासू

अशोक गायकवाड   नवी मुंबई : महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात…

नियोजन कार्यालयाने विकास कामांचा निधी तातडीने वितरीत करावा – उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरीत करावा. हा निधीही वेळेत…

२७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ५० हजार प्रकरणे – अमोल शिंदे

अशोक गायकवाड   रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात…

मुंबईत जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने ५८ व्या जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, मुंबई…

फेरीवाला भिशी यंत्रणेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारची भूमिका शांत

 रमेश औताडे     मुंबई अधिकृत फेरीवाल्यांच्या व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर दहा दिवसात योग्य ती…

 घोडबंदर किल्ला मनपाच्या मालकीचा नसताना भाड्याने देण्याचा ठराव केलाच कसा?

शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी     ठाणे : घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला कसा ? असा संताप…

अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

पनवेल- कळंबोली येथील अमर रुग्णालयावर गर्भपात आणि गर्भवती मातेच्या मृत्यूचे आरोप झाल्यानंतर रुग्णालयातील कारभाराविषयी संशय निर्माण झाला होता. मावळ येथील तिहेरी हत्याकांडामधील महिलेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल पालिकेच्या आरोग्य…

 मुरबाड कल्याण वाहतुक बंद- अनेक गावचा संपर्क तुटला

 सततधार पावसामुळे रस्ते आणि पुल पाण्याखाली राजीव चंदने       मुरबाड : गेले दोन तीन दिवस सततधार कोसळणाऱ्या वरुण राज्यामुळे मुरबाड कल्याण मार्गावरील किशोर, या गावाजवळ पाणी साचल्याने मुरबाड…

‘सर्वसामान्य जनतेच्या घरांसाठी अडथळा नको’

 रमेश औताडे     मुंबई सर्वांसाठी घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या योजनेतून सर्वसामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे म्हणून मी म्हाडा, शासनाचे संबंधित विभाग, स्थानिक पालिका यंत्रणा, महसूल विभाग…