Author: bittambatami.com

अंबरनाथकरांची पाणी चिंता दूर

अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली…

कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत

कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त   कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानका जवळ सोमवारी सकाळी चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या पहिली दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती…

एकलव्यांसाठी समजावली कॉलेजची दुनिया

ठाणे : शाळेच्या बंदिस्त दुनियेतून कॉलेजच्या मुक्त दुनियेत प्रवेश करताना बदलत्या वातावरणात आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने न भीता पावले टाकली पाहिजेत, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी…

केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज   नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…

पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार? – डाॅ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर     ठाणे : रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हीट अँड…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी

प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी     नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत नवी मुंबई : दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार…

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरसा गेटवर विविध मागण्यांबाबत निदर्शने

मुंबई : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २३ जुलै २०२४ या दिवशी आरसा गेट, मंत्रालय येथे भोजन सुट्टीत निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत. यापूर्वी संघटनेच्या…

सेंट झेव्हियर शाळेचा मनमानी कारभार :

पालक मुग गिळून गप्प ; जिल्हाधिकार्यांचा आदेश पायदळी तुडवून अतिवृष्टीत शाळा सुरू !     माथेरान : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार दि.२१ जुलै रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज…

मो.ह.विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

ठाणे : जनरल एजुकेशन इंस्टिट्यूटचे मो.ह.विद्यालय व अभिरूची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अभिरुची मंडळ ही आजी-माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उत्कर्षासाठी १९७५ ला स्थापन…

आज अरविंद परांजपे यांच्या हस्ते स्वराज्यभूमी येथे ध्वजारोहण

मुंबई : २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची १६८ वी जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्याचे जनकाचे ऐतिहासिक समाधी स्थानामुळे पुनित झालेल्या गिरगाव चौपाटीचे २०१५ साली स्वाराज्यभूमी असे नाव शासनाने ‌जाहिर केले. २०२४…