ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेरोजगारांसाठी फसवणुकीचा `ट्रॅप’
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची पोलिसांकडे तक्रार ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरात बोगस प्लेसमेंट कंपन्यांनी बेरोजगारांच्या फसवणुकीचा ट्रॅप लावला असून, दररोज शेकडो…
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची पोलिसांकडे तक्रार ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरात बोगस प्लेसमेंट कंपन्यांनी बेरोजगारांच्या फसवणुकीचा ट्रॅप लावला असून, दररोज शेकडो…
अनिल ठाणेकर ठाणे : प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल पर्यंतचा उड्डाणपूल जवळपास पूर्ण झाला आहे. जवळपास १ किलोमीटरचा हा पूल आहे. साधारण १७.५ मीटर…
नवी मुंबई : डोंबिवली येथील घेसरगाव येथून पंढरपूरकडे खासगी बसने निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोली येथील महात्मा…
अशोक गायकवाड रायगड : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खरीप…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील सन…
अधिकाऱ्यांना धरले धारेवर उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्ड्याची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी खड्याबाबत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी स्थायी समिती सभागृहात याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन,…
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठकीत रायगड : अशोक गायकवाड राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक…
अशोक गायकवाड नवी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या…
मुंबई- महाराष्ट्राच्या भल्यासाठी… महाराष्ट्राचे सामाजिक संतुलन राखण्यासाठी… महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि यामध्ये विरोधक…
कोट्यवधी रुपये खर्जूनही बीएमसीच्या शाळेत बेंच नाहीत, विद्यार्थ्यांना जमिनीवर बसण्याची वेळ. मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून मर्जीतल्या कंत्राटदारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना सोडले नाही.…